“गणपती बाप्पा मोरया पूढच्या वर्षी लवकर या”
५० दिवस दडी मारून बसलेला पाऊस गणराया सोबतच राज्यात परत आला आणि बळीराजाच्या चिंता काहीश्या कमी झाल्या. गणेश उत्सवात निर्माण झालेला उत्साह आणि सकारत्मक ऊर्जा पूर्ण वर्ष टिकून राहावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
आमदार सतेज (बंटी) पाटील